• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day Find Out Why Was 15th August Chosen As The Day For Indias Independence Nrss

भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? जाणून घ्या यामागचे कारण

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. चला तर मग जाणून घेऊयात यामागचे कारण.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2024 | 11:13 AM
भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वत:ला अभिमानाने ‘सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक’ असलेल्या भारताचे नागरिक म्हणवून घेतो. हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. काय असेल यामागचे कारण?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित

उद्या (15 ऑगस्ट) भारतचा 78 वां स्वातंत्र्यदिन. पण हाच दिवस का निवडला गेला? खरंतर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता.

लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉटमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.

हे देखील वाचा – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती दिवसांनी राष्ट्रगीत मिळाले? स्वातंत्र्यापूर्वीही राष्ट्रगीत गायले जात होते का?

15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांच्या जीवनातील १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांना शरणागती पत्कारली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला.

यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन 

1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम “विकसित भारत” जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते.

Web Title: Independence day find out why was 15th august chosen as the day for indias independence nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Prataprao Patil : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू !

Prataprao Patil : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू !

Nov 17, 2025 | 08:09 PM
WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

Nov 17, 2025 | 08:04 PM
Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Nov 17, 2025 | 08:00 PM
JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Nov 17, 2025 | 07:45 PM
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश! उमर नबीच्या दुसऱ्या साथीदाराला बेड्या; हमासच्या ‘मॉडेल’वर होता कट

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश! उमर नबीच्या दुसऱ्या साथीदाराला बेड्या; हमासच्या ‘मॉडेल’वर होता कट

Nov 17, 2025 | 07:40 PM
Dharmendra Health Update: ”आम्ही एक एक दिवस..”, धर्मेंद्रच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी काय म्हणाल्या?

Dharmendra Health Update: ”आम्ही एक एक दिवस..”, धर्मेंद्रच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी काय म्हणाल्या?

Nov 17, 2025 | 07:35 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.