• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day Find Out Why Was 15th August Chosen As The Day For Indias Independence Nrss

भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? जाणून घ्या यामागचे कारण

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. चला तर मग जाणून घेऊयात यामागचे कारण.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2024 | 11:13 AM
भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वत:ला अभिमानाने ‘सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक’ असलेल्या भारताचे नागरिक म्हणवून घेतो. हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. काय असेल यामागचे कारण?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित

उद्या (15 ऑगस्ट) भारतचा 78 वां स्वातंत्र्यदिन. पण हाच दिवस का निवडला गेला? खरंतर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता.

लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉटमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.

हे देखील वाचा – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती दिवसांनी राष्ट्रगीत मिळाले? स्वातंत्र्यापूर्वीही राष्ट्रगीत गायले जात होते का?

15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांच्या जीवनातील १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांना शरणागती पत्कारली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला.

यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन 

1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम “विकसित भारत” जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते.

Web Title: Independence day find out why was 15th august chosen as the day for indias independence nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माणसाच्या जिवाची किंमत काय? नायलॉन मांजावर बंदी तरी सर्रास विक्री; Pune शहरात काय स्थिती?

माणसाच्या जिवाची किंमत काय? नायलॉन मांजावर बंदी तरी सर्रास विक्री; Pune शहरात काय स्थिती?

Jan 10, 2026 | 02:35 AM
डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

Jan 10, 2026 | 01:15 AM
MI vs RCB WPL 2026 Highlights: डि क्लर्कने शेवटच्या चेंडूवर मारला चौकार! RCB चा रोमांचक विजय

MI vs RCB WPL 2026 Highlights: डि क्लर्कने शेवटच्या चेंडूवर मारला चौकार! RCB चा रोमांचक विजय

Jan 09, 2026 | 11:48 PM
Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Jan 09, 2026 | 11:15 PM
Secret For Longer Life: पुरुषांपेक्षा महिला का होतात दीर्घायुष्य? Harvard ने दिले 5 उपाय, पुरूषही जगतील 100 वर्ष

Secret For Longer Life: पुरुषांपेक्षा महिला का होतात दीर्घायुष्य? Harvard ने दिले 5 उपाय, पुरूषही जगतील 100 वर्ष

Jan 09, 2026 | 10:42 PM
iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?

iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?

Jan 09, 2026 | 10:24 PM
Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Jan 09, 2026 | 10:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.