• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • How Much Destruction Can Cyclone Dana Do Learn How These Storms Form Nrhp

किती मोठा विध्वंस करू शकते ‘दाना’ चक्रीवादळ? जाणून घ्या कशी तयार होतात ही वादळे

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या दाना या वादळाचा फटका पश्चिम बंगाललाही बसणार आहे. जाणून घ्या चक्री वादळे का येतात, त्याचे नाव 'दाना' कोणी ठेवले, त्याचा अर्थ काय आणि हे चक्रीवादळ किती विध्वंस आणू शकते?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 26, 2024 | 08:51 AM
How much destruction can Cyclone Dana do Learn how these storms form

किती मोठा विध्वंस करू शकते 'दाना' चक्रीवादळ? जाणून घ्या कशी तयार होतात ही वादळे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दाना हे चक्रीवादळ आज 24 ऑक्टोबरच्या रात्री ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या या वादळाचा फटका पश्चिम बंगाललाही बसणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या चक्री वादळे का येतात, त्याचे नाव ‘दाना’ कोणी ठेवले, त्याचा अर्थ काय आणि हे चक्रीवादळ किती विध्वंस आणू शकते?

चक्रीवादळ दानाने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. ते गुरुवारी रात्री उशिरा ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगाललाही बसणार आहे. ते पुढे सरकत आहे. दोन्ही राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. 500 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये 16 तासांसाठी उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही राज्यांतील लोकांना धोक्याच्या क्षेत्रातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. धोका लक्षात घेता एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

आता प्रश्न असा पडतो की चक्री वादळे का येतात, त्याला ‘दाना’ असे नाव कोणी दिले आणि बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले हे चक्रीवादळ किती विध्वंस आणू शकते?

चक्री वादळे का येतात?

ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीनुसार, चक्रीवादळ विशिष्ट परिस्थितीत तयार होते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 26.5 अंश ओलांडते आणि वारे समुद्रातून वरच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा हे घडते. हे उष्ण वारे वर येतात आणि खाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. जसजसा वेळ जातो तसतसे सभोवतालच्या वाऱ्यांमुळे कमी दाबाच्या क्षेत्रातील दाब वाढतो. त्यामुळे चक्रीवादळ होण्याची परिस्थिती निर्माण होते. चक्रीवादळ काही दिवस किंवा काही आठवडे टिकू शकते.

दानाचा अर्थ काय, हे नाव कोणी दिले?

ऑगस्टमधील आसन चक्रीवादळानंतर, गेल्या दोन महिन्यांत भारतीय किनारपट्टीवर धडकणारे दाना हे दुसरे वादळ आहे. वादळांना नाव देण्याची व्यवस्थाही आहे. जागतिक हवामान संघटना (WMO)/युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया आणि पॅसिफिक अंतर्गत वर्ष 2000 मध्ये त्यांचे नामकरण सुरू झाले.

या गटात बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका, पाकिस्तान आणि थायलंड यांचा समावेश आहे.  2018 मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या आणखी पाच देशांचा समावेश करण्यात आला. हे देश वादळांना स्वतःची नावे देतात. या देशांनी आपापल्या बाजूने वादळांची नावे सुचवली आहेत. WMO ने देशांनी दिलेल्या नावांची यादी ठेवली आहे. त्यामुळेच वादळ येण्यापूर्वीच त्याचे नाव काय असेल हे ठरविले जाते. ही यादी दर सहा वर्षांनी बदलली जाते.

हे देखील वाचा : चक्रीवादळ ‘दाना’मुळे विमानसेवेला फटका; भुवनेश्वर, कोलकाता विमानतळांवरील उड्डाणं ठप्प

कसे पडले नाव? 

सध्या चर्चेत असलेला ‘दाना’ हा शब्द अरबी भाषेतून घेतलेला आहे. याचा अर्थ ‘उदारता’ असा होतो. हे नाव कतारने दिले आहे.
दाना किती विध्वंस आणू शकेल? वादळाचा परिणाम दोन्ही राज्यात दिसून येत आहे. जोरदार वारे वाहत आहेत. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. बीबीसीच्या अहवालात ओडिशातील भारतीय हवामान विभागाच्या संचालक मनोरमा मोहंती म्हणतात की, चक्रीवादळ दानाने प्राणघातक रूप धारण केले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे.

वादळाची दिशा

दाना वादळ गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे वादळ ताशी 120 किलोमीटर वेगाने पुढे जाईल. भागात 30 सेमी पर्यंत पाऊस पडू शकतो. ओडिशातील 14 जिल्ह्यांतील 10 लाख लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आले आहे, यावरून वादळ किती विध्वंस घडवू शकते. दानाचा प्रभाव फक्त ओडिशा आणि पश्चिम बंगालपुरता मर्यादित नसून, छत्तीसगडच्या मध्य, दक्षिण आणि उत्तर भागातही हा परिणाम दिसून येईल. अनेक भागात जोरदार वारे वाहतील. पाऊस पडेल.

दोन्ही राज्यात तयारी पूर्ण झाली आहे. ओडिशा आपत्ती निवारण दल (ODRF), ओडिशाने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि अग्निशमन दलाच्या 288 तुकड्या तैनात केल्या आहेत. 25 ऑक्टोबर रोजी राज्यातील 14 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून ओडिशा उच्च न्यायालय 25 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे

Web Title: How much destruction can cyclone dana do learn how these storms form nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 08:51 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.