झाशीची राणी लक्ष्मीबाईंना रणांगणातच वीरमरण आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महिला क्रांतिकारी होऊन गेल्या ज्यांनी मायभूमीसाठी त्यांच्या प्राणाची आहूती वाहिली. त्या पैकी एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तीमत्त्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. मणिकर्णिका अर्थात लक्ष्मीबाई यांनी इंग्रजापुढे न झुकता स्वातंत्र आणि स्वाभिमानाचा लढा दिला. झाशीची गादी सांभाळून नेतृत्व करणाऱ्या झाशीची राणी या आजही सर्वांसाठी एक आदर्श आहेत. १६ जून १८५८ रोजी ग्वाल्हेरजवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. आजच्या दिवशी 1858 साली त्यांचा रणांगणातच त्यांना वीरमरण आले.
18 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 जून रोजी जन्म दिनविशेष
18 जून रोजी मृत्यू दिनविशेष






