• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Post Day Indian Postal System History

World Post Day : असा सुरु झाला भारतातील पत्रांचा प्रवास…; जाणून घ्या देशातील टपाल सेवेचा थोडक्यात इतिहास

World Post Day : आज जागतिक टपाल दिवस आहे. यानिमित्त आपण भारतात टपाल सेवा कशी सुरु झाली याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. या दिनाचे महत्त्व लोकांना पत्रलेखन आणि संवादाचे महत्त्व पटवून देणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 09, 2025 | 09:56 AM
World Post Day

World Post Day : असा सुरु झाला भारतातील पत्रांचा प्रवास...; जाणून घ्या देशातील टपाल सेवेचा थोडक्यात इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Post Day : दरवर्षी ०९ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. १९७४ साली स्वित्झर्लंडच्या बर्न येथे युनिव्हर्सल पोस्ट युनियन (UPU) या आंतरराष्ट्रीय संस्थेची आज स्थापना झाली होता. याच निमित्त जगभरात ०९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. या संस्थेच्या माध्यमातूनच जगभरातील देशांमध्ये टपाल सेवेचे नियम, दर आणि व्यवस्था निर्माण झाली. यामुळे पत्र, पार्सल किंवा माहिती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणे शक्य झाले. आज आपण या जागतिक टपाल दिनानिमत्त आपल्या भारतात टपाल व्यवस्था कशी सुरु झाली हे जाणून घेणार आहोत.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील टपाल सेवेचा इतिहास

भारताच्या टपाल व्यवस्थेचा इतिहास खूप जुना आहे पूर्वी राजा महाराजांच्या काळाच संदेश पोहोचवण्यासाठी राजदूत, धावक, घोडेस्वार यांचा वापर केला जात होता. दिल्लीच्या कुतुबुद्दीन ऐबकने आपल्या शासनकाळात संदेशवाहक व्यवस्थेला सुरु केली होती, जी व्यवस्था पुढे अल्लाउद्दीन खिलजी आणि शेरशाह यांनी विस्तारीत केली. तसेच मुघल सम्राट अकबरनेही उंट आणि धावक यांना उपयोग केल आणि डाक सुविधा अधिक विस्तारत गेली.

ब्रिटीश काळात आधुनिक टपाल सेवेची पायाभरणी

भारतात आधनिक टपाल सुविधेची पायाभरणी ही ब्रिटीश काळात झाला. १ ऑक्टोबर १८५४ रोजी लॉर्ड डलहौसी याने भारतीय टपाल विभागाची सुरुवात केली होती. याच दिवशी भारताचा टपाल दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतातने पहिले टपाल तिकीटही जारी केली होते. ज्यावर महाराणी व्हिक्टोरियाचे चित्र होते. पुढे भारत स्वातंत्र्य झाला आणि टपाल सुविधा भारतीयांच्या नियंत्रणाखाली आली.

यानंतर भारत सरकारमे सर्मसामान्य लोकांसाठी अधिक सुलभ आणि उपयुक्त टपाल सेवेची सुरुवात केली. स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट हे १५ ऑगस्ट १९४७ म्हणजेच भारतच स्वतंत्र्य झाला त्या दिवशी प्रसिद्ध झाले होते. या टपाल तिकीटावर “जय हिंद” लिहिलेले आणि तिरंगा झेडा होता. यानंतर भारताच्या टपाल विभागाने संस्कृती, परंपरा, विज्ञान, कला दाखवणारी सुंदर तिकीटे जारी केली.

आजच्या डिजिटल युगात ई-मेल, व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉलिंग, सोशल मीडिया यामुळे पत्रलेखनाची परंपरा कमी झाली आहे. पण आजही भारतात टपाल विभागाचे महत्त्व कायम आहे. यामध्यमातून नागरिकांपर्यंकत कुरियर, पार्सल, स्पीड पोस्ट, आधार सेवा आणि ई-कॉमर्स वितरण केले जाते. अशा प्रकारे आपल्या भारतात टपाल सेवा सुरु झाली होती.

जागतिक टपाल दिनाचे महत्त्व

जगातिक टपाल दिन हा आपल्याला संवाद, विश्वास आणि जगभरातील लोकांना एकत्र जोडण्याची संधी देतो. पत्र हे केवळ कागदावरील शब्द नसतात, तर भावना , नातेसंबंध आणि आठवणींचा पिटारा असतो. आजच्या दिनादिवशी या सेवेद्वारे लोकांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचा गौरव करणे. तसेच पत्रलेखनाचे आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: World post day indian postal system history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 09:56 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Post Day : असा सुरु झाला भारतातील पत्रांचा प्रवास…; जाणून घ्या देशातील टपाल सेवेचा थोडक्यात इतिहास

World Post Day : असा सुरु झाला भारतातील पत्रांचा प्रवास…; जाणून घ्या देशातील टपाल सेवेचा थोडक्यात इतिहास

AUS W vs PAK W : बेथ मुनीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या हाती लागला तिसरा विजय! पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभव

AUS W vs PAK W : बेथ मुनीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या हाती लागला तिसरा विजय! पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभव

Kartik Month 2025: कार्तिक महिन्यात करा हे उपाय, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने संपत्तीमध्ये होईल वाढ

Kartik Month 2025: कार्तिक महिन्यात करा हे उपाय, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने संपत्तीमध्ये होईल वाढ

NIOS Exam: NIOS १०वी-१२वी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर; १४ ऑक्टोबरपासून परीक्षा, लगेच जाणून घ्या डाउनलोड प्रक्रिया!

NIOS Exam: NIOS १०वी-१२वी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर; १४ ऑक्टोबरपासून परीक्षा, लगेच जाणून घ्या डाउनलोड प्रक्रिया!

‘हे तुझ्या कर्माचे फळ आहे…’, प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी पोहचला एल्विश यादव, दिले एक खास वचन

‘हे तुझ्या कर्माचे फळ आहे…’, प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी पोहचला एल्विश यादव, दिले एक खास वचन

Top Marathi News Today Live : डिजिटल अरेस्टप्रकरणी दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात सीबीआयची छापेमारी

LIVE
Top Marathi News Today Live : डिजिटल अरेस्टप्रकरणी दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात सीबीआयची छापेमारी

Government Job: स्वयंपाकाचा छंद, मग ५० वर्षीयांसाठी सुवर्ण संधी! ₹50,000 पर्यंत मिळेल पगार; कसे कराल अर्ज?

Government Job: स्वयंपाकाचा छंद, मग ५० वर्षीयांसाठी सुवर्ण संधी! ₹50,000 पर्यंत मिळेल पगार; कसे कराल अर्ज?

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.