• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Stop Using 2g Network

अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहात का? तर लगेच बंद करा अन्यथा होईल मोठं नुकसान

आजही लाखो लोक 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. अलिकडच्या काळात सरकार भारतात 2G बंद करण्यावर भर देत आहे. 2G नेटवर्कमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 2G नेटवर्कचा वापर करणं असुरक्षित ठरू शकतं. तुम्ही 2G नेटवर्कचा वापर करत असाल तर हल्लेखोर तुमच्या डिव्हाइसला टार्गेट ठरवू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2024 | 12:15 PM
फोटो सौजन्य - istock

फोटो सौजन्य - istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती करत आहे. आपल्या देशात 2022 मध्ये 5G नेटवर्क सुरु करण्यात आलं आहे. खेड्यापाड्यांमध्ये 4G नेटवर्क सुरु आहे. तर काही दुर्गम भागात 3G नेटवर्क देखील वापरलं जातं आहे. मात्र या 5G च्या जगातही काही लोकं अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. सरकार 2G नेटवर्कच्या कंपन्या बंद करण्यावर भर देत असली, तरीही काही लोकं अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. मात्र 2G नेटवर्कमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 2G नेटवर्कचा वापर करणं असुरक्षित ठरू शकतं.

हेदेखील वाचा- आश्चर्यकारक! रोबोट करणार किडनी ट्रांसप्लांट; अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये झाली सुरुवात

आजही लाखो लोक 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. अलिकडच्या काळात सरकार भारतात 2G बंद करण्यावर भर देत आहे. याचे कारण म्हणजे 2G नेटवर्कमुळे भारतातील दूरसंचार ऑपरेटर्सना कमी महसूल मिळतो आणि हे नेटवर्क आजच्या काळात ब्राउझिंगसाठी योग्य नाही. 2G नेटवर्कच्या सुरक्षेतही अनेक त्रुटी आहेत. आजच्या 5G च्या जगाशी तुलना करता 2G नेटवर्क खूपच कमी सुरक्षित आहे, ज्यामुळे तुमच्या डिव्हाइसला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

हेदेखील वाचा- 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola g04s लाँच! किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी

2G नेटवर्कचा वापर करणाऱ्या डिव्हाइसवर Stingrays आणि False Base Stations सारख्या डिव्हाइसेसद्वारे हल्ला केला जाऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लिक होऊन तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही 2G नेटवर्कचा वापर करत असाल तर हल्लेखोर तुमच्या डिव्हाइसला टार्गेट ठरवू शकतात. हल्लेखोर तुमच्या फोनला टार्गेट करण्यासाठी Stingrays आणि False Base Stations सारख्या उपकरणांद्वारे तुम्हाला बनावट एसएमएस पाठवतील. हे एसएमएस अधिकृत एसएमएसप्रमाणे दिसू शकतात, ज्यामुळे नागरिक फसवणुकीला बळी पडतात. Stingrays आणि False Base Stations सारख्या उपकरणांचा वापर करून बनावट एसएमएस पाठवून लोकांना टार्गेट करणं, याला एसएमएस ब्लास्टर्स बोललं जातं.

ज्यामध्ये युजर्सचे कनेक्शन 2G प्रोटोकॉलमध्ये डाउनग्रेड केले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एसएमएस ब्लास्टर्स 2G उपकरणांपर्यंत सहज पोहोचू शकतात. अशा प्रकारे, हॅकर्स तुम्हाला टार्गेट करून तुमचे बँक खाते रिकामे करण्यापासून ते तुमचा वैयक्तिक डेटा लिक करण्यांपर्यंत अनेक गोष्टी करू शकतात. त्यामुळे 2G नेटवर्कचा वापर करणंं तुमच्यासाठी एक गंभीर समस्या ठरू शकते. ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ९५ टक्क्यांहून अधिक गावांमध्ये आता इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. जिथे 3G/4G मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. 3G/4G/5G नेटवर्क उपलब्ध असताना 2G का वापरावे? आपण आपल्या स्मार्टफोनवरून 2G नेटवर्क डिसेबल देखील करू शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नेटवर्क आणि इंटरनेट पर्याय निवडावा लागेल. येथे जाऊन तुम्हाला सिम ऑप्शन निवडावा लागेल. आता तुम्हाला येथे विविध नेटवर्क पर्याय दिसतील. येथून तुम्ही 2G नेटवर्क डिसेबल करू शकता.

Web Title: Stop using 2g network

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 11:52 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.