भाजपने 25 जून हा दिवस "संविधान हत्या दिवस" म्हणून साजरा करत काँग्रेसवर टीका केली. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला…
लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आणीबाणीचा उपयोग करण्यात आला. हा काळ नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम करणारा होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध व्यक्त केला.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली. अंतर्गत अस्थिरतेचा हवाला देत ही आणीबाणी लागू करण्यात आली. ही आणीबाणी २५ जून १९७५ रोजी लागू झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रामध्ये यावरुन लेख लिहिला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे.
या असंतोषामागे केवळ न्यायालयाचा निर्णय नव्हता, तर अनेक आर्थिक आणि सामाजिक कारणांचीही पार्श्वभूमी होती. १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धाच्या परिणामांमुळे देशावर आर्थिक ताण निर्माण झाला होता