Air Pollution Deaths : वायुप्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका बनले आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्ध आणि नवजात बालकांवर परिणाम होत आहे.
Air Pollution : वाढत्या वायूप्रदूषणामुळे सार्वजिनक आरोग्यसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जगभरात २०२३ मध्ये वायुप्रदूषणामुळे तब्बल ७९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर WHO कडून अलर्ट जारी करण्यात…
जागतिक स्तरावर मुंबईची बदनामी झाल्याचे दिसून आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
Delhi ECC Tax: दिल्लीमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने वाहनांवरील पॉल्युशन टॅक्स (ECC) मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. आता राजधानीत प्रवेश करणाऱ्या हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना सध्या अडचणीत आली आहे, कारण एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदीसाठी काढलेले ५ कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले आहे.
मिश्र पद्धतीचे म्हणजेच नैसर्गिक जंगल पृथ्वी सभोवती निर्माण होणारे कार्बन कवच भेदू शकते, मिश्र जंगलातच कार्बन शोषण्याची क्षमता आहे. शेती देखील अपर्यावरणीय म्हणजे मानवाने गरज म्हणून निर्माण केली आहे.
हवेच्या प्रदूषणामुळे सध्या सगळ्यांनाच आरोग्याच्या समस्या होत आहेत. बरेचदा फुफ्फुसाच्या समस्या या धुम्रपानामुळे होतात असा समज आहे. पण आता ही परिस्थिती हवेच्या प्रदूषणामुळे उद्धवली आहे, जाणून घ्या
केंद्रीय प्रदुषण बोडॉच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या अनेक भागांत सतत हवेची खराब असल्याचे नोंदवले गेले आहे.तर मालाडमध्येही ५३ दिवस खराब हवेची गुणवत्ता होती. कुलाबामध्ये ५० दिवस तर बीकेसीमायें ४५ दिवस खराब नोंदवली…
Most Pullutated City in India : जानेवारी २०२६ मध्ये भारताची वायू प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार गाझियाबाद सर्वात प्रदूषित शहर…
मुंबई आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना शेवटचा इशारा दिला आहे. प्रदूषण कमी न झाल्यास नोकरशहांचे वेतन रोखण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सध्या संपूर्ण देशात वाढत्या प्रदूषणाने सगळेच हैराण झाले आहेत. मात्र याचा अत्यंत गंभीर परिणाम फुफ्फुसांवर होताना दिसून येत आहे. भारताच्या शहरांतील हवा फुफ्फुसांच्या कर्करोगाला आमंत्रण देत आहेत, जाणून घ्या
गेल्या वर्षी मे महिन्यात, पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने सर्व बांधकाम ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे सेन्सर आणि एलईडी डिस्प्ले बसवण्याचे बंधन घालणारे एक सविस्तर परिपत्रक जारी केले.
गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. त्यातच देशातील जवळजवळ प्रत्येक दुसरे शहर गंभीर वायू प्रदूषणाने ग्रस्त आहे.
माणसांनाच नाही तर घरातील पाळीव प्राण्यांनाही प्रदूषित हवेचा त्रास होताना दिसून येत आहे. तज्ज्ञांनी घरातील पाळीव कुत्र्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि कसा त्रास होतोय हेदेखली सांगितले आहे
दिल्लीतील प्रदूषणावर हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वायू प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य यावरून हायकोर्टाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
विषारी वातावरण सर्वांसाठी हानिकारक असले तरी, एका नवीन अभ्यासात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. ५ वर्षांच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पुरुषांना महिलांपेक्षा प्रदूषणाचा जास्त धोका असतो