१७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे (Photo Credit - X)
या अहवालानुसार, वायू प्रदूषणाच्या संकटात महाराष्ट्रातील सर्व शहरांचा समावेश झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.
मुंबई आणि MMR परिसरातील स्थिती निधीचा वापर न झाल्यामुळे अधिक बिघडल्याचे दिसून येते
| निधीचा तपशील | माहिती |
| NCAP अंतर्गत मंजूर निधी | ९३८.५९ कोटी रुपये |
| वास्तविक वापरलेला निधी | ५७४.६४ कोटी रुपये |
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, विरार आणि बदलापूर या MMR मधील शहरांची परिस्थितीही धोकादायक आहे:
अहवालातील मुख्य शिफारसी:






