बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत महाराज म्हणाले की, मुंबईतून ठाकरेंच्या गर्जनेमुळे पाकिस्तान भारतात क्रिकेट खेळू शकला नाही. त्याचप्रमाणे सर्वांनी देशाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
Mohan Bhagwat News: जिल्ह्यातील सोनपरी गावात हिंदू परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, सामाजिक सौहार्दाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे एकाकीपणा आणि भेदभावाच्या भावना दूर करणे.
Bangladesh Hindu Killing: बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कापड कारखान्यात ४२ वर्षीय हिंदू व्यक्ती बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दिपू दास यांच्यानंतर ही तिसरी मोठी घटना आहे.
Janhvi Kapoor Statement: बांगलादेशमध्ये २७ वर्षीय हिंदू तरुण दीपू चंद्र दासच्या कथित जमावाने केलेल्या मारहाणीवर जान्हवी कपूरने प्रतिक्रिया दिली. जान्हवी म्हणाली की, अशा घटनांबद्दल माहिती नसणे देखील गुन्ह्यात सहभागी आहे.
Osman Hadi Murder Case : बांगलदेशी विद्यार्थी नेत्या उस्मान हादीच्या प्रकरणात ढाका पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हादी हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून धोकादायक शस्त्रेही जप्त करण्यात…
Bangladesh Election Update : बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्महद युनूस यांनी घोषणा केली आहे. बांगलादेशात राजकीय अस्थिरता पसरली असून निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. युनूस यांनी निवडणूकांची तारिख स्पष्ट केली…
Mohammad Motaleb Sikdar: बांगलादेशातील खुलना शहरात सोमवारी राष्ट्रीय नागरिक पक्षाच्या (NCP) केंद्रीय कामगार संघटनेचे नेते मोहम्मद मोतालेब सिकदर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
China-Pakistan Relations: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार ला मोहम्मद युनूस यांनी जुलै चार्टर, एक संयुक्त घोषणापत्र जारी केले, ज्यामध्ये 'नवीन बांगलादेश'च्या जन्माची घोषणा करण्यात आली.
Bangladesh Voilence : बांगलादेशात पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेशमधील आदिवासी आणि बंगाली समुदायात रविवारी तीव्र संघर्ष झाला असून ३ जण ठार झाले आहेत, तर अनेक जखमी झाले…
Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा हिसांचाराची आग भडकली आहे. पुन्हा एकदा शेख हसीना विरोधकांनी त्यांच्या वडिलांच्या घरावर हल्ले करत तोडफोड केली असून घराला आग लावली आहे.
भारत आणि बांगलादेशमधील तणाव कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, एक घटना घडली आहे ज्यामुळे बांगलादेश-भारत सीमेच्या आसपासच्या भागाच्या सुरक्षेशी संबंधित चिंता वाढली आहे.
बांगलादेशातील बंडखोरी ही भारतासाठी चांगली बातमी नाही. यामागे दोन कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे, याचा भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंधांवर काही प्रमाणात परिणाम होईल. दुसरे म्हणजे तेथे स्थापन झालेले नवीन सरकार…