Ladki Baheen Yojana: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजने लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे.…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना २०२२ मध्ये दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदा राबवली गेली. किटमध्ये चना डाळ, साखर आणि खाद्यतेल अशा वस्तूंचा समावेश होता.
महसूल संकलनाच्या ५८ टक्के रक्कम अनिवार्य खर्चांवर खर्च केली जाते. म्हणून, विभागांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून हा खर्च मर्यादित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात सरकार स्थानप होऊन तीन महिने उलटल्यानंतर आता सरकारकडून या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. अशा लाभार्थी महिलांची संख्या तब्बल ९ लाख आहे.