रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरच्या रात्री तिकीट बुकिंगपासून चौकशीपर्यंत रेल्वेची संपूर्ण आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार आहे. सिस्टीम अपग्रेडमुळे होणाऱ्या या शटडाऊनचा परिणाम कोणत्या सेवांवर होईल?
भारतीय रेल्वे सर्वात आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण, यातील बहुतांश प्रवासी हे विनातिकिट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.