छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे.
कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचे पुण्यामध्ये निधन झाले. यामुळे एक छत्र हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मनसे नेते राज ठाकरेंनी खास पोस्ट केली आहे.
डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर पुना हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखरे उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली.
विधान सभेच्या निवडणुकीत लोकशाहीचा खून झाल्याचे सांगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी EVM वर संशय प्रकट करीत आत्मक्लेश आंदोलन पुकारले होते. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण…
बाबा आढाव म्हणाले की, निवडणुका येतील अन जातील. पण पवारांसारखा माणूस नाही. ते फक्त पाहतील लोक बरोबर आहेत ना? आता त्यांना कशाची गरज नाही, पण ते आता का उभे आहेत?…
पुणे : पुण्यातील रिक्षा चालकांना चक्का जाम आंदोलन चांगलच भोवलं होतं. आंदोलनात सहभागी असलेल्या 37 रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ऑटो रिक्षा बंद दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले गुन्हे मागे…