अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे प्रशासनावर नाराजी व्यक्त झाली.
नगर मनमाड रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे मागील 8 दिवसात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
कैकाडी गुड्यापासून मडावी गुड्यापर्यंत सुमारे ४०० मीटर रस्त्याच्या कडेला काही शेतकऱ्यांनी कुंपण केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी बाहेर न वाहता रस्त्यावर साचून चिखल तयार होतो. याच मार्गाने मुलांसह गावकरी प्रवास…