आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या आज सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याचबरोबर कोणत्या गोष्टी महागणार कोणत्या स्वस्त होणार हे आज स्पष्ट होणार आहे.…
मुंबई : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत,…
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. असे समीर भुजबळ म्हणाले.
अर्थसंकल्प सादर करतांना निव्वळ आकडेवारीचा खेळ केलेला दिसतो. यातून हाती काही न लागता यात फक्त फुगवलेले आकडे दिसतात. प्रत्यक्षात जनतेच्या हाती काय लागेल हा प्रश्नच असून किमान निवडणूक संकल्प म्हणून…