हायकोर्टाने या प्रकरणात आरोपीला मंजूर केलेला जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसेच बालकाच्या आई-वडिलांनी सतर्क राहण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 अल्पवयीन मुलांची (Child Trafficking) होणारी तस्करी रोखली होती. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
बिहार येथून सांगली आणि पिंपरी चिंचवड येथे मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या २९ लहान मुलांना मनमाड आणि ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधार…
दानापूर-पुणे एक्सप्रेसमधून 8 ते 15 वर्षे वयोगटातील 59 मुलांची तस्करी केली जात आहे. बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीतल्या मदरशात या मुलांना आणलं जात जात असल्याची गोपनीय माहिती आरपीएफ पोलीसांना मिळाली.