भारत सरकार ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहे. केंद्र सरकार लवकरच ३७,५०० कोटी रुपयांच्या नवीन प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्याची शक्यता
कोळसा खाणीतून कोळसा वाहून नेताना वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक असते. मात्र वेकोलि प्रशासन नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक करीत असल्याने कोळसा रस्त्यावर खाली पडून धूळ प्रदूषण होत आहे.
करिअर घडवायचे असेल आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या 'महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड' (MCL) ने तब्बल ६६४ पदांसाठी भरतीची घोषणा…
भारताने ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशाने सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडल्याची माहिती शनिवारी कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले.
शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ कोळशाच्या दरात जवळपास ५० टक्केने वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गॅससोबत कोळशाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा खनिज निधीतून चंद्रपूरमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत १००.४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून तपासाला वेग आला आहे.
कोल इंडिया लिमिटेडकडून ट्रेनी पदांसाठी 125 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून 15 जानेवारी 2026 ही अंतिम तारीख आहे.
भारत देश ऊर्जा क्षेत्रात प्रगती करत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी यांच्या अहवालानुसार चीन, अमेरिकेला मागे टाकत भारत 2035 पर्यंत अव्वलस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर..
कोल इंडिया लिमिटेडने E-2 ग्रेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी 434 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
कोल इंडियामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबरपासून या भरतीला सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी २८ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी फसवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न…