पावसाळ्यात घरात झुरळांचा प्रादुर्भाव अधिक वाढतो आणि यांना वेळीच घराबाहेर केलं नाही तर यांची संख्या झपाट्याने वाढू लागते. झुरळांना घराबाहेर करण्यासाठी स्वयंपाकघरातील एक पान तुमची मदत करु शकतं.
तुमच्या घरातही झुरळांनी उच्छाद मांडलाय? झुरळांमुळे आपले घर अस्वछ होत असते त्यामुळे वेळीच झुरळांना घरातून पळवून लावणं फार गरजेचं असत. तुम्हाला माहिती आहे का? उरलेल्या शिळ्या भातापासूनही तुम्ही झुरळांचा नायनाट…
घरामध्ये फिरणाऱ्या झुरळांकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण या झुरळांमुळे जीवाणू पसरतात. ते स्वयंपाकाची भांडी, भाज्या आणि फळे यांच्यावर फिरतात आणि त्यात त्यांचे जीवाणू सोडतात. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका आहे.
घर स्वच्छ ठेवण्यासोबतच ते किडे किटकांपासूनही दूर ठेवणे गरजेचे असते. अनेकदा आपण झुरळांनी हैराण झालेले असतो. घरं कितीही स्वच्छ केलं तरीही झुरळ काही कमी होत नाहीत. अशावेळी हे घरगुती उपाय…
झुरळ बघताच किंचाळणाऱ्या व्यक्ती केवळ चित्रपटाच्या पडद्यावरच पाहायला मिळतात असे नाही. वास्तवातही असे लोक आहेत. झुरळ म्हटले की, ते मारण्यासाठीच आटापिटा केला जातो. मात्र, हेच झुरळ कुणाच्या कमाईचे साधनही बनू…