अखेर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. दानिशच्या गुन्हेगारी वृत्तीला आणि सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेऊन दाद मागितली.
मित्रांसोबत दुचाकीवरून वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी निघाले होते. लेमन ट्री हॉटेलसमोर सर्विस रोडवरून कॅनॉट प्लेसच्या दिशेने जात असताना रिक्षाचालकाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ड्राय डे असतानाही मध्यरात्रीनंतरही अनुज्ञप्ती उघडी ठेवून मद्यविक्री व सेवा दिल्याचे निदर्शनास आले. तसेच एफएलआर-३ ए नोंदवही ३ जुलै २०२५ नंतर तब्बल ४१ दिवस अद्ययावत करण्यात आलेली नव्हती.
एनसीआरबीच्या या अहवालानुसार वर्षभरात 28 राज्यांमध्ये एकंदर 36 हजार 103 बालकांकडून गुन्हेगारी घटना घडल्या. त्यात बिहारसारख्या राज्यालाही मागे टाकत महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हे घडले आहेत.
मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर अजून ४ व्यक्ती घटनास्थळी आले व एकूण ६-७ जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.