मुख्यमंत्री इच्छित असल्यास नातेवाईक किंवा कुटुंबियांना खाजगीरित्या भेटू शकतात; मात्र अशा बैठकींना सरकारी बैठकीचा दर्जा मिळत नाही. त्या फक्त खाजगी बैठका मानल्या जातात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोणत्याही नेत्याला तुरुंगातून सरकार चालवू देण्यास अजिबात तयार नाहीत. जर अमित शहांना हवे असेल तर ते शाहजहानचे उदाहरण देऊ शकतात ज्यांची संपूर्ण सत्ता तुरुंगात जाताच संपली.
Delhi CM Attack News : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनतादरबारावेळी हल्ला करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असून याचे एक गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
Vice Presidential Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर या संदर्भात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडत…
पुढील उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या नावावर या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ही बैठक सायंकाळी सहाच्या सुमारास भाजप मुख्यालयात होणार आहे.
New Home to MPs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील खासदारांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या घरांचे उद्घाटन केले. तर दुसरीकडे विरोधी खासदार मतचोरीच्या आरोपांमुळे रस्त्यावर उतरले आहेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शेवट बसल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. बैठकांचा जोर वाढला असून नेत्यांच्या दिल्लीवारी देखील वाढल्या आहेत. कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वामध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली…
बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवरील वाद वाढत चालला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधक निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा देखील काढणार आहेत.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला असून आगामी निवडणुकांंमध्ये घोटाळा होण्याचा मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
दिल्लीतील खासगी शाळांनी केलेल्या मनमानी फीवाढीवर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शाळा फी नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेतला आहे
न्यायालयाने दिल्ली पोलिसांना १८ मार्च रोजी या प्रकरणी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात केजरीवाल आणि इतर पक्ष नेत्यांविरुद्ध सरकारी निधीच्या गैरवापराचा खटला चालवणे योग्य असल्याचे म्हटले.