दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाने उच्चांक गाठला आहे. दिल्लीमधील प्रदुषित हवा एक मोठा वादाचा मुद्दा बनला आहे. मात्र वाद न घालता यावर कायमचा उपाय काढण्याची गरज आहे.
वाढती प्रदूषण आणि विषारी धुराची समस्या अजूनही भेडसावत आहे. पर्यावरण मंत्र्यांनी घोषणा केली की प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना गुरुवार, १८ डिसेंबरपासून पेट्रोल पुरवले जाणार नाही.
राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली-एनसीआरच्या विषारी हवेत श्वास घेणाऱ्यांनी दररोज रात्री १५ मिनिटे घरगुती उपाय करावे, यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. कोणते आहेत हे उपाय जाणून घ्या
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत अनेक देखरेख केंद्रांनी हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीत नोंदवली, तर काही भागात 'अत्यंत वाईट' श्रेणीत पोहोचली.
हरियाणातील अनेक शहरांची परिस्थिती दिल्ली-एनसीआरपेक्षा वाईट होती. बुधवारी राजस्थानमधील शहरांची परिस्थिती गंभीर राहिली. राज्यातील अनेक प्रमुख शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.
GRAP-2 च्या अंमलबजावणीसह, दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर पातळीला तोंड देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने वायू प्रदूषणात योगदान देणाऱ्या बाबींवर मर्यादा घालणे समाविष्ट आहे.
वाढत्या प्रदूषण पातळीला रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक भागात मिस्ट स्प्रिंकलर बसवण्यात आले आहेत.
दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाकडून फटाक्या वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली असून यावर अनेक नियम देखील असणार आहेत.
दिल्ली सरकारने १ जुलैपासून १५ वर्षांहून जुनी पेट्रोल व १० वर्षांहून जुनी डिझेल वाहने म्हणजेच 'EOL' वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही बंदी सध्या तात्पुरती…
दिल्लीसह एनसीआरमध्ये १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या 'एंड ऑफ लाइफ व्हेईकल' (ELV) नियमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या नव्या धोरणातील त्रुटी दाखवत आक्षेप घेतला…
दिल्ली सरकार आणि जलशक्ती मंत्रालयाने यमुना नदी स्वच्छतेसाठी एक नवीन मॉडेल तयार केलं आहे. या मॉडेल अंतर्गत, पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी यमुना नदीचं पाणी पिण्यायोग्य असेल असे म्हटले आहे.
Pranayama Benefits: दिल्लीची हवा खूपच प्रदूषित झाली आहे. त्यात प्लास्टिकचे कण आणि विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही दिल्लीत येण्यापूर्वी 2 तास प्राणायाम करतात.
खराब हवामान आणि कमी दृश्यमानता यामुळे सोमवारी दिल्लीत हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. 15 हून अधिक उड्डाणे वळवावी लागली आणि 100 हून अधिक उड्डाणे उशीर झाली.
केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या AQI च्या वर्गीकरणानुसार, 0 ते 50 चांगले, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 गरीब आणि 301 ते 400 अत्यंत गरीब…
दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे सिगारेट ओढण्यासारखे झाले आहे. हा दावा कोणत्याही संशोधनावर किंवा अनुमानावर आधारित नसून वस्तुस्थिती आहे. दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे सिगारेट ओढण्याइतके किती आहे ते जाणून…