कुकडी संयुक्त प्रकल्पांतर्गत असलेल्या डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावरील पाणी गळती होत आहे. याबाबत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
शरदचंद्र पवार गटाची आंबेगाव - शिरूर मतदार संघात सध्या होत असलेली वाताहात आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाने निर्माण केलेले आव्हान पाहता या मतदारसंघाचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
मंचर बस स्थानकासाठी मागेल ते मिळेल मात्र एसटी बस स्थानक सुंदर कसे राहील, याची काळजी घ्या, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी प्रशासनाला शनिवार दिनांक 10 रोजी…
मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप…
राज्यात पाऊस न पडल्याने सोळा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. यामुळे पाणी तसेच जनावरांना चारा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. या दुष्काळी परिस्थितीत सर्व संकटांंना सामोरे…
केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २३ लाख ५० हजार टन इतका साखरेचा कोटा जाहीर केलेला आहे. तसेच, जुलै महिन्याच्या २४ लाख टन कोट्यातील शिल्लक साखर विक्रीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत…