दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट मिळाली आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर, तिच्या वडिलांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआय कडून करावी अशी मागणी…
सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूला आजही संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मलाड येथे एका गगनचुंबी इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद…
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी अलीकडेच आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी अनेक उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध अनेक गंभीर आरोप करणारी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली, असा…
राज्यामध्ये दिशा सालियान प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मात्र तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी राजकारण करु नये असे संजय राऊत म्हणाले आहेत.
शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी देखील पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आदित्या ठाकरे यांना ड्रग्जचे सेवन करण्याची सवय असल्याचे म्हटले आहे.
Disha Salian case : दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेमध्ये आले आहे. सतीश सालियान यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली…
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात सातत्याने आवाज उठवला होता. आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणाशी जोडलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे.
Bachchu Kadu Food boycott : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. रायगडाच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांसह ते आंदोलनाला बसले आहेत.
Disha Salian case : दिशा सालियान हिच्या वडीलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावर आता सुशांत सिंगच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप होत असताना उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान आज त्यांनी माध्यमांसमोर यावर प्रतिक्रिया दिली आहे
दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या पुर्नविचार याचिकेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. चित्रा वाघ यावेळी चांगल्याचं आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियांन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. पाच वर्षांनी पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.