नवीन काढून झालेल्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने तसेच आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा कांदा आखाती देशात पाठवता येत नाही.
गेल्या तीन दशकांपासून कृषी क्षेत्रासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी राहत आहेत. हवामानातील सतत होणारे बदल, अनियमित पाऊस, दुष्काळाची परिस्थिती, तसेच काही भागांमध्ये होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. कृषीसंलग्न उत्पादनं घेऊन जाणारे 800 ते 1000 कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरात अडकले आहेत.
धान्य जास्त दिवस व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी योग्य उपायोजना करणे आवश्यक आहे. साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. नुकसान होऊ नये म्हणून फॉलो करा या टिप्स.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते, शेतकऱ्याचे सरासरी दैनिक उत्पन्न फक्त २७ रुपये आहे. कृषी क्षेत्रासाठी ७% अर्थसंकल्पीय वाढ महागाईमुळे नष्ट होईल. वास्तव आणि घोषणांमध्ये खूप मोठी तफावत आहे.
कांदा ही अशी भाजी आहे जी रोज वापरली जाते. कोणत्याही भाजीत, आमटीत कांदा लागतोच. पण दिवाळीच्या ऐन सणाच्या मोक्यावर कांद्याचा बाजार ११ दिवस बंद राहणार असल्याचे आता समोर आले आहे
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्याच्या जवळपास सर्वच तालुक्यात भाताची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धानाची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर केली.
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. राज्य सहकारी शेतकरी विरोधी धोरण याला जबाबदार आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, बाजारपेठेत बोगस बियाणे, खते, कीटनाशके औषधे यांचा सुळसुळाट आहे.