धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले
ही जागा शिवाजीनगर येथे असून त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर समाजात सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याची मोठी गरज आहे. याच सगळ्यासाठी आता सायबर वॉरियर्स संघटना उभी राहिली आहे.
सुरुवातीच्या करारातून आरोपींना जहाज मालकांचा विश्वास संपादन केला. पण त्यानंतर सर्व व्यवहारांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात लीला मोम्बसा आणि XXH-2 या दोन जहाजांचा समावेश आहे.
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
३ नोव्हेंबर २०१४ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य गुंतवणूक व रोख शिल्लक रकमेचा अपहार केला. त्यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले…
अशा प्रकारची नेमणूक कोणाच्या आशीर्वादाने झाली? आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल नियमबाह्य पद्धतीने कशी केली गेली याची तपास आवश्यक आहे,” अशी मागणीही अॅड. पाटील यांनी यावेळी केली.