भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळेला जात आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव २२४ धावांवर संपुष्टात आला.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड त्यांच्या मुख्य वेगवान गोलंदाजाशिवाय मैदानात उतरले आहेत. आता त्यांना खुशखबर मिळाली आहे. त्यांचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चर संघात परतणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू गस अॅटकिन्सन दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल सामना झाला यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने कटकमध्ये धावांचा पाऊस केला. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये ११९ धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने १२ चौकार आणि ७…