टी२० विश्वचषक २०२६ मध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी एक रोमांचक दिवस होता, ज्यामध्ये भारत, श्रीलंका आणि इटलीने आपापल्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवले. या तीनही सामन्याचा थोडक्यात अहवाल वाचा.
कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यात काय चूक झाली हे स्पष्ट केले. त्याने १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याबद्दल एक महत्त्वाचा संकेतही दिला. त्याने त्याच्या शेजाऱ्यांना आव्हान दिले.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात आज १८ वा सामना भारत आणि नामीबिया यांच्यात खेळवण्यात आला. या या सामन्यात भारताने नामेबियाचा ९३ धावांनी धुव्वा उडवून स्पर्धेत सलग दूसरा विजय मिळवला आहे.
आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा १८ वा सामन्यात भारत आणि नामिबिया आमनेसामने आहेत.या सामन्यात टॉस गामावणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या तब्बेतीबद्दल माहिती दिली.
टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत आणि नामिबिया संघ आमनेसामने आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आज टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आपला दुसरा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध खेळणार आहे.या मैदानावर भारतीय संघाची या मैदानावर कामगिरी कशी आहे? जाणून घेऊया.
नामिबियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यापूर्वी, काही भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता कायम आहे. आता यामध्ये इशान किशनची सराव सत्रादरम्यान झालेली दुखापत यांचा समावेश आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाकडे १५ फेब्रुवारीपूर्वी पाकिस्तानला हरवण्याची उत्तम संधी आहे. नामिबियाविरुद्धच्या विजयामुळे टीम इंडियाला पुन्हा नंबर १ चे स्थान मिळवण्याची क्षमता मिळू शकते.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यापेक्षा भारताची चिंता सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची आहे, अभिषेकच्या अनुपस्थितीत, हा सामना संजू सॅमसनसाठी स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असू शकतो.
नामिबियाने सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध एक दिवसाचा सामना खेळला आणि पुढील दोन दिवसांचे त्यांचे दोन्ही प्रशिक्षण सत्र दिवसाच्या प्रकाशात झाले. दुसरीकडे, भारताने सामन्यापूर्वी रात्री दोनदा प्रशिक्षण घेतले.
दिवसाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आमनेसामने आले. वेस्ट इंडिजने ३० धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला, ज्यामुळे गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल झाला. कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे हे भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांचे होम ग्राउंड आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल…