India-Japan missile cooperation : भारत आणि जपान 300 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे नवीन पिढीचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (BVRAAM) विकसित करण्यासाठी संयुक्त प्रकल्पावर विचार करत आहेत.
भारताने ५००० किमीपेक्षा जास्त पल्ल्याच्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पाकिस्तानला या क्षेपणास्त्राची का भीती वाटते? जाणून घ्या 'अग्नि-५' ची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व.
भारताचे हे नवीन हायपरसोनिक मिसाईल मॅक 8 च्या वेगाने उड्डाण करू शकते. सोप्या शब्दात हे मिसाईल ११,००० किमी प्रतितास वेगाने शत्रूच्या ठिकाणांवर पोहोचू शकते. याची मारक क्षमता १,५०० किमी इतकी…
India Hypersonic Missiles: भारत हायपरसोनिक शस्त्रांमध्ये स्वावलंबी होण्याकडे वाटचाल करत आहे. DRDO, HSTDV, ब्रह्मोस-II, SFDR, शौर्य आणि HGVसारख्या प्रगत प्रणाली भारत विकसित करत आहे.
पाकिस्तान सरकारमधील अनेक मोठे मंत्री भारताशी युद्ध करण्याची भाषा बोलत आहेत. पाकिस्तानचे मंत्री अणुबॉम्बची धमकी देत आहेत. पाकिस्तानचे सैन्य अलर्ट मोडवर आले आहे.
जगातील अनेक देशांमध्ये युद्धामुळे ताणतणाव सुरु आहे. आणि सगळीकडे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अशी बिघडलेली परिस्थिती पाहता भारतीय लष्कर सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. लष्करी क्षमता बळकट केली जात…
DRDO आणि भारतीय नौदलाने आज ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) वरून वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी केली.
भारताने इस्रायलकडून MRSAM क्षेपणास्त्रांच्या पाच रेजिमेंट खरेदी करण्याबाबत बोलले आहे. यात ४० लाँचर्स आणि २०० क्षेपणास्त्रे असतील. या डीलची किंमत सुमारे १७ हजार कोटी रुपये आहे. या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे भारताला…