काश्मीर हे ठिकाण जगातील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. सध्याची परिस्थिती पाहता अनेकजण काश्मीरमध्ये जायला घाबरत आहेत अशात तुम्ही भारतातील मिनी काश्मीर भेट देऊ शकता.
India Pakistan war warning : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उच्चांक गाठत असताना, अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयए (CIA) चा १९९३ सालचा गुप्त अहवाल प्रकाशात आला आहे.
कश्मीर या स्वर्गाचा दिवसेंदिवस नरक होत चालला आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ला. असे कित्येक हल्ले हे सीमाभागात होत असातात. कधी ते समोर येतात तर कधी येत…
भारत की पाकिस्तान? स्थानिक काश्मिरी महिलेच्या दाव्यावर संपूर्ण भारत पेटलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारतीय युजर्सने संतापून असं उत्तर दिल की... नक्की काय घडलं ते…
Pahalgam Terror Attack: मृतांचा खच अन् भयाण दृश्य... पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखीन एक भयानक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला याचे सत्य जाणून घेऊया.
Cross-border terrorism allegations : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलली आहेत.
pahalgam terror attack : पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ फेलो मायकेल रुबिन यांनी पाकिस्तान आणि त्याचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे.
Israeli Ambassador Reuven Azar to India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील शांततामय आणि रमणीय पहलगाम परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
कानपूरचा व्यापारी शुभम द्विवेदी याचा पहलगाम दहशतवादी हल्लयात मृत्यू झाला. तो आपल्या पत्नी आणि कुटुंबियांसोबत फिरायला गेला होता. त्याला दहशतवाद्यांनी आधी मुस्लीम आहेस का? विचारलं. मग कलमा वाच असं म्हंटल…
Khawaja Asif Pahalgam statement : जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
जम्मू काशीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांवर हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील पर्यटकांचं देखील मृत्यू झालं आहे.
J&K attack: जम्मू आणि काश्मीरमधील शांततेच्या प्रतिक मानल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला करत 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे.
जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू…
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या कठूआ परिसरात भारतीय सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान या भागात भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन राबवले आहे.
सोमवारी काश्मीरच्या टेकड्यांवर हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली तर मैदानी भागात पाऊस झाला. बर्फवृष्टी आणि पावसामुळे दिवसाचे तापमान लक्षणीयरीत्या घसरले आहे, जे काश्मीरमध्ये हिवाळ्याच्या आगमनाचे संकेत देतात.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांवर पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणांची नजर असल्याची बातमी समोर आली आहे. चिनाब पुलावर या दोन्ही देशांच्या गुप्तचर एजन्सींनी लक्ष केंद्रित केले आहे.
1999 मध्ये कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर तब्बल तीन महिने शत्रुशी लढा देत भारतीय सैनिकांनी 26 जुलै 1999 रोजी 'ऑपरेशन विजय' ची घोषणा केली. दिवस, महिने, वर्षे, शतके लोटतात, ऋतूही बदलतात पण…