तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान १५४ प्रकरणांमध्ये फसवणुकीचे आदेश जारी आधारे कवाजात आलकोटा आदेशाखा या वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात…
Jayakwadi Dam News: जायकवाडी धरणात बाष्पीभवनामुळे दररोज १.९०२ दलघमी पाणी कमी होत आहे. वाढती मागणी आणि उष्णतेमुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला असून मराठवाड्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांना बाजू मांडण्यापासून रोखल्याने नवा वाद जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक जालना रोडवरील गोदावरी महामंडळ कार्यालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाली.
साताऱ्यातील उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जायकवाडी धरणातून शहराकडे अतिरिक्त २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात असून, सोमवारी सुमारे १८.८ किमीपर्यंत पाणी यशस्वीरित्या आले.
अनेक वर्षांपासून वापरात असलेली ७०० मिमीची जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाईन बदलून आता ९०० मिमीची नवीन मोठी पाईपलाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाथसागर धरणात सध्या ८१.११% उपयुक्त पाणीसाठा असून तो मागील वर्षापेक्षा ६.४६ टक्क्यांनी जास्त आहे. यामुळे मराठवाड्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी येणारा उन्हाळा सुसह्य होणार आहे.
जायकवाडी पंपगृहात केबल जळाल्याने आणि ढोरकीनला मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा २ दिवस लांबणीवर पडला आहे. सिडको-हडकोसह अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्यात १८ जानेवारी रोजी झालेल्या आशियाई पाणपक्षी गणनेत ३२,७४५ पक्ष्यांची नोंद झाली आहे. रशिया आणि चीनमधून आलेल्या ७९ प्रजातींच्या परदेशी पाहुण्यांनी जायकवाडीचे जलाशय बहरले आहे.
पर्यावरणातील वातावरणाची स्थिती लांबत असल्याने देशी विदेशी पक्षी आणि वन्यजीवांची संख्या घटत असल्याचे नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. असे असलेतरी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचचली जाताना दिसत नाही.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला मोठा दिलासा! अवकाळी पावसामुळे जायकवाडीसह प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. विभागातील एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. त्यामुळे इतर धरणांची पाणी पातळी वाढली असली तरी वळवाच्या पावसानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली.