कोविड-१९ आणि डोकलाम वादामुळे कैलास मानसरोवर यात्रेला पुढे ढकलण्यात आले होते. त्यातच आता ५ वर्षांनंतर अखेर ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आह. यात्रेत भाविकांसाठी अनेक सोयीसुविधांचाही बंदोबस्त करण्यात येणार…
Kailash Mansarovar Yatra: भारत आणि चीनने 2020 पासून रखडलेली कैलास मानसरोवर यात्रा आता पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा कधीपासून सुरु होणार आणि यात्रेत जाण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक…
भारत-चीन संबंध आता सकारात्मकतेच्या दिशेने वळत आहेत. भारत आणि चीनने 2020 पासून थांबवलेल्या मानसरोवर यात्रेचा पुन्हा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही देशांत थेट विमानसेवाही पूर्ववत होणार आहे.
ब्राझीलमधील G20 शिखर परिषदेदरम्यान, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कैलास मानसरोवर यात्रा आणि थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. गेल्या पाच वर्षांपासून कैलास मानसरोवर यात्रा बंद आहे.
नेपाळमधील टूर्स आणि ऑपरेटर्स यांच्यासाठी कैलास मानसरोवर यात्रा हा मोठा व्यवसाय मानण्यात येतो. नव्या नियमांमुळे आणि वाढलेल्या शुल्कांमुळे आता टूर ऑपरेटर्स प्रत्येक यात्रेकरुकडून प्रतिमाणसी 1.85 लाख रुपये घेत आहेत.