Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार…
सत्ता प्रक्रियेमध्ये महिलांचे प्रमाण वाढले असले तरी निर्णय प्रक्रियेपासून त्यांना वंचित ठेवले जाते. परंतू सध्याच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सर्वच महिला पदवीधर आहेत
येत्या सहा फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड होत आहे. या पार्श्वभूमिवर अजिंक्यतारा कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक पार पडली.
महापौरपदी निवड झालेल्या रूपाराणी निकम या अनुभवी आणि अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वी विविध समित्यांवर काम करताना प्रशासनाचा अनुभव घेतला आहे.
निवडणुकीच्या वेळी नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यानंतर नेत्यांना या इच्छुकांना थांबवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती.
कोल्हापुरात प्रचाराची वेळ जरी संपली असली तरी देखील काही उमेदवार सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या प्रचार करत आहे. यामुळे, निवडणूक प्रशासनाने 66 उमेदवारांना नोटीस पाठवली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आयोजित "मिसळ कट्टा" कार्यक्रमावरही पाटील यांनी जोरदार टीका केली. त्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे 'पूर्वनियोजित" असल्याचे म्हटले आहे.