आपत्कालीन परिस्थितीत विविध संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधता येईल. विशेषतः महापालिका मुख्यालयात ही नवीन प्रणाली लागू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजरपेठेत सध्या याच उच्च प्रतितीच्या तांदळाला देशात व देशाबाहेर मोठी मागणी आहे.
वनराणीचे पुनरागमन हे केवळ पर्यटनाचे आकर्षण नसून मुंबईकरांच्या बालपणाच्या आठवणी पुन्हा जिवंत करणारा अनुभव ठरत आहे. २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वनराणीला मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ही सेवा बंद…
आमदार तथा शिवसेना विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत महा-डीबीटी पोर्टलवरील सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही कार्यपद्धती अवलंबविण्यात आली.
झाडांच्या फांद्यांवर विसावलेला किंवा हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहताना जणू स्वर्गीय सौंदर्य पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो.नर पक्ष्याची लांब, रेशमी शेपटी आणि पांढरा अथवा तांबूस-तपकिरी रंग त्याची खास ओळख…
जिल्हा परिषद सभागृहात टीईटी परीक्षा संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी योगेश डाफ, डॉ. नीता गावंडे उपस्थित होते.
India's Italy : लवासा हा भारतातील एक हिल सिटी प्रोजेक्ट आहे, जे पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटात स्थित आहे. याची रचना इटलीपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून ३४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली. यामुळे ३३,००० नवीन रोजगार निर्माण होणार. वाचा, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार सर्वाधिक फायदा.