Satara ZP Election : साताऱ्याची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निलंबन करण्यात यावे अशी जोरदार मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध…
जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे.
महाराष्ट्रात स्वायत्त महाविद्यालयांची संख्या १९७ वर पोहोचली असून तामिळनाडूनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. युजीसी आणि नॅकच्या नियमांमुळे स्वायत्ततेचा मार्ग सोपा झाला आहे.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर बरोबरच युरिया खताची टंचाई जाणू लागली आहे. आंबेगाव तालुक्यात कृषी खात्याच्या अनेक दुकानांमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा आणि नामकरणाच्या अनेक उपसूचनांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तरीही प्रत्यक्षात राज्यात लाखो शेतकरी हे सावकारांचे कर्जदार आहेत. अशा सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ कोळशाच्या दरात जवळपास ५० टक्केने वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गॅससोबत कोळशाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
विदेशी दारूच्या वाढत्या किमती आणि करांमुळे मद्यपींनी आपला मोर्चा आता 'महाराष्ट्र मेड लिकर' (एमएमएल), देशी दारू आणि बिअरकडे वळवला आहे. नाशिक जिल्ह्यातील मद्यविक्रीचे समीकरण पूर्णपणे बदलल्याचे समोर आले आहे.
IMD Weather Update : राज्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच पाऊसच नाही तर गारपिटही होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत…
रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. चाकणकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त समोर आले होते.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गुढी पाडवा सणाच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे.
अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी होणार.
Village Video Viral : महाराष्ट्रातील एका गावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, तेथील आधुनिक सुविधा आणि स्वच्छतेने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
Dharashiv News: सामाजिक न्याय विभागाच्या उपयुक्तांच्या कक्षाच्या नूतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करून अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा काम हाती घेतल्याचे समोर आले आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Amravati News : अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) विशेष तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.
शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती आली आणि गुढीचा आकार लहान झाला. अशा लहान आकाराच्या गुढी उभारण्याचे कार्य 81 वर्षीय कलाकार अनंत कर्वे यांनी अविरत सुरू ठेवले आहे.
वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.