संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरवरून दिल्लीतील वातावरण तापलं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नव्या वर्षात आयपीएस व आयएएस (IAS) अशा मिळून जवळपास 70 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
आमच्या कोअर कमिटीच्या 19 सदस्यांकडेही वेगवेगळ्या समितीची जबाबदारी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील? यासाठी आम्ही…