कल्याण ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण ग्रामीणमधील अमृत पाणीपुरवठा योजनेबाबात प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील प्रीमियर ग्राऊंड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. तर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील…
डम्पिंग ग्राउंड समोर १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. डम्पिंगला जाणाऱ्या सर्व कचरा गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
कल्याण-शीळ हा रस्ता चार पदरी रस्ता होता. हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामातील 20 टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला…