आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयकडून भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले. यावरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाराजी व्यक्त करून हे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये भारताचा वेगवान गोलदांज जसप्रीत बुमराह ५ पैकी ३ सामने खेळला. याबाबत बोलताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीने त्याची कान…
आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल एक…
णे ग्रामीण पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, चोरट्यांनी ७ ते १८ जुलै दरम्यान ही घटना घडवली. या काळात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथील त्यांचा बंगला रिकामा…
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्सप्रेस वेवर एका लॉरीने धडक दिली. भारताचे अनेक खेळाडूंना अपघाताचा सामना करावा लागलाय, त्यांनी मृत्यूला मात देत पुन्हा आपली कारकीर्द उजळवली आहे.