नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या गौण खनिज वाहतुकीचा फटका नाशिककरांना बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ओव्हरलोड वाहनांमधून माती-मुरूम रस्त्यावर सांडत असल्याने रस्त्यावर गाळाचा थर तयार होतो.
नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
येवला तालुक्यातील पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.यासाठी आमदार दराडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.