बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाआघाडीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्या अधिकृत निवासस्थानी जागावाटपाबाबत अनेक मॅरेथॉन बैठका झाल्या. परंतु या बैठकांचे निकाल अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.
ओपिनियन पोलनुसार त्यांना केवळ १० जागा मिळण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. या वेळेस पक्ष ८ जागांवर आघाडीवर असून, केवळ २ जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात आले…
इतर उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानतंर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना होणार हे निश्चित झाले आहे. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पाठिंबा आहे.
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी अनेक विरोधी नेतेही उपस्थित राहतील.
c p radhakrishnan : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ७८२ खासदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ५४२ लोकसभेचे आणि २४० राज्यसभेचे आहेत.
येत्या 09 सप्टेंबर रोजी देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून उमेदवार ठरवला जात असून याचे अधिकार जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असणार आहे.
तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत झालेल्या उच्च स्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
UPSC NDA & NA, CDS परीक्षा II 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज ७ जुलै रोजी NDA & NA-II, २०२५ आणि CDS-II,2025 परीक्षेसाठी अर्ज करण्यात आलेली फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी…
बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीला अजून पाच महिने असले तरी सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर 'इंकसाइट'चे ओपिनियन पोल समोर आले आहेत.
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जेडीयूमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे.
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने जोरदार तयारी सुरू केली आहे. एकजूट दाखवत जिल्ह्यापासून शक्तीप्रदर्शन सुरू केलं आहे.
वाढीव मतदानाच्या मुद्द्यावरही भाजपाने स्पष्टीकरण दिले. दिवसभरात प्रतितास सरासरी मतदान 5.83% होते, तर शेवटच्या तासात 7.83% इतकी वाढ झाली. 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 5 वाजता 60.96% मतदान झाले होते
केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीमध्ये मोठा फरक आहे. एनडीए आघाडीमध्ये पक्ष एकत्रित आहे तर इंडिया आघाडीमध्ये प्रत्येकाचा सूर वेगळा आहे.
आम्हालाही महामंडळ किंवा मंत्रीपद मिळवायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली. पण प्रत्येक वेळी त्यांनी विधान परिषदेसाठी त्यांच्याच पक्षाच्या लोकांना उमेदवारी दिली आहे
दिवंगत रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणीही पशुपती पारस यांनी केली. त्यांचा पक्ष 243 जागांवर सदस्यता मोहीम सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.