भारत सरकारने २०३०-३१ पर्यंत देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन ६९.७ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे जेणेकरून खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णता येईल. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताची रशियन तेल आयात एक तृतीयांशने कमी झाली आहे. देश निर्बंधांचे उल्लंघन टाळण्यासाठी पर्यायांकडे वळत असल्याने डिसेंबरमध्ये आणखी घट होण्याची तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
भारतासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत भारतीयांना चिंता करायची आता गरज नाही. कारण, 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…
India's Oil Demand: चीनमध्ये कच्च्या तेलाचा वापर आता तुलनेने मंदावला आहे. फक्त पेट्रोकेमिकल क्षेत्रामुळे चीनच्या तेलाच्या वापरात वाढ दिसून येत आहे. याशिवाय, यावर्षी चीनमध्ये एकूण वापरात वाढ मुख्यतः तेल साठवणुकीमुळे…
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला नवे आक्रमक वळण मिळाले आहे. मात्र, रशिया-युक्रेन तणावामुळे तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असल्याचा अहवाल समोर आला आहे.
सर्वसामान्याला महागाईचा तडाखा बसणार आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल,शाम्पू अशा सर्वच वस्तू महागण्याची शक्यता आहे.
चांगल्या पेरणीनंतरही कमी पावसामुळे यंदा देशात खाद्यतेलबियांचे नुकसान झाले. परिणामी, खाद्यतेल उत्पादनात 40 टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. या तुटीमुळे खाद्यतेल आयात दुप्पट होऊन आयातीच्या दरात आठ टक्क्यांची वाढ झाली…