नाफेड एनसीसीएफमार्फत सुमारे 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटले तरीही खरेदी सुरू झालेली नाही. लासलगावात सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक…
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कांदा निर्यात शूल्क रद्द करण्यात आले. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर नकारात्मक परिणाम होत होता.
कांदा निर्यातीबाबत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहे.
देशभरातील बाजार समित्यांमध्ये कांदा आवक मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांनी घटली आहे. ज्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण दरात काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परिणामी, उन्हाळ कांदा उत्पादन शेतकऱ्यांना…
कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडून अद्यापी प्राप्त झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. राज्यातील कांदा उत्पादकांना योग्य दर मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला…