आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. आज आपण असे 5 दिग्गज खेळाडू जाणून घेणार आहोत ज्यांना आजपर्यंत कधीच ऑरेंज कॅप मिळालेली नाही.
सध्या जर आपण आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल बोललो तर बुधवारपर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने ऐतिहासिक कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला.