आयपीएलचा रणसंग्राम सुरू झाला आहे. शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. रोज चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपची स्पर्धा सुरू झाली आहे. मैदानावर धावांचा रन्सचा पडत आहे.
आयपीएल २०२६ मध्ये KKR विरुद्ध आपल्या शानदार ८६ धावांच्या खेळीने शुभमन गिलने मोठी उलथापालथ घडवला. या खेळीमुळे तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत १५ व्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. आज आपण असे 5 दिग्गज खेळाडू जाणून घेणार आहोत ज्यांना आजपर्यंत कधीच ऑरेंज कॅप मिळालेली नाही.
सध्या जर आपण आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल बोललो तर बुधवारपर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने ऐतिहासिक कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला.