पाकिस्तानचे नवे सीडीएफ असीम मुनीर आपल्याच देशात घेरले गेले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे लष्कर बॅकफूटवर आले आहे. यानंतर देशातील विरोधांककडून यावर तीव्र टीका होत आहे. त्यांना उत्तर देताना मुनीरची…
हे सत्र भारताच्या गौरवाचे सत्र आहे. दशतवाद्यांचा गड उध्वस्त करण्याचा हा विजयोत्सव आहे. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतीय लष्कराने गेल्या दोन दिवसांत 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या जिल्हा कमांडरला ठार मारले आहे. दहशतवाद्यांचे ठिकाणे देखील उद्ध्वस्त झाले आहेत.
तुम्ही मरणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही आहात, तुम्ही फक्त काँग्रेस सरकारला शिव्या देत आहात. पाकिस्तानविरुद्ध सरकारच्या लढाईत काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत कारण हा संपूर्ण देशाचा मुद्दा आहे