राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.
अरण येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यांसारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी टीका केली होती.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (29 ऑगस्ट) पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मोठी बैठक पार पडली. या बैठकीत वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय…