छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय युद्धामुळे डिझेल संकट अधिक गडद झाले आहे. पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर रविवारी पेट्रोल मिळाले, मात्र डिझेलअभावी शेतीची कामे ठप्प आहेत. आज नवीन साठा येण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल टंचाईमुळे महापालिकेचे पाण्याचे टँकर बंद पडले असून ६० वसाहतींचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृत्रिम टंचाई करणाऱ्या पंपचालकांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
१० दिवसांच्या कालावधीत इंधनाच्या किमती तीन वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या परिस्थितीमध्ये लोकांवर आणखीनच ताण येत आहे. मात्र भारतात ही परिस्थिती असताना भारताच्या शेजारील राष्ट्राने या परिस्थितीत अगदी उलटा निर्णय…
गेल्या १० दिवसांतील इंधन दरातील ही तिसरी दरवाढ आहे. सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. 'पॅनिक बायिंग'मुळे पंप ड्राय होत असून प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मुंबईत आयोजित 'नवभारत महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६' मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन संकटावर मोठी घोषणा केली. पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून 'EV' आणि सोलर पॉवरवर भर देणार…
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत, तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढवून सलग दुसरा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेल्या सततच्या…
वाढत्या इंधन दरांमुळे, लोक आता जास्त अंतर कापण्यासाठी कमी पेट्रोल वापरण्याचे मार्ग शोधत आहेत. सुदैवाने, काही सोप्या सवयी अंगावर लावून, तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकचे मायलेज वाढवू शकता आणि दरमहा…
Sanjay Shirsat: इंधन दरवाढीचा निवडणुकीशी संबंध आहे का? मंत्री संजय शिरसाट यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींमुळे दर वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तेल कंपन्यांनी आता जागतिक ऊर्जा दरांमधील जलद वाढीचा भार थेट ग्राहकांवर टाकला आहे. परिणामी, आता तुम्हाला तुमच्या वाहनात इंधन भरण्यासाठी पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त खर्च करावा लागेल.
देशातील पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा ताफा अर्धा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इंधन बचतीसाठी त्यांनी SPG ला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. “महिन्याचा पगार हातात पडतो आणि काही दिवसांतच संपतो,” अशी व्यथा अनेक कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे सरदारधाम भवन-३ चे उद्घाटन करताना देशवासियांना सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन वाचवण्याचे आवाहन केले आहे.
भारत सरकार आपल्या ऊर्जा धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा तुमच्या गाड्यांवर काय परिणाम होणार?
दस्तऐवज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोलच्या किमतीत ₹१० आणि डिझेलच्या किमतीत ₹१२.५० ची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.…
२९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंधनाचे दर वाढतील, अशा अफवा फेटाळून लावत सरकारने सांगितले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच, जनतेने अशा अफवांवर विश्वास…
पश्चिम आशियातील दीर्घकालीन तणावामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली 'अचानक वाढ' (surge) भारतीय तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ पोहोचवत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या म्हणजे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही होतो. त्यामुळे सगळ्यांसोबतच आता पेट्रोल - डिझेलच्या किमती कडाडत आहे. नेमकी किती वाढलेत दर ? तुमच्या शहरात किती असेल दर?
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे, भारतातील IOCL आणि BPCL सारख्या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवार, १ एप्रिलपासून औद्योगिक डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.
मध्यपूर्व देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिणामी सर्वत्र पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील मागील आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसाठी पंपांवर रांगा लागल्या होत्या.