पीएम किसान सन्मान निधी मिळवणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी, मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की त्यांनी फक्त http://pmkisan.gov.in आणि @pmkisanofficial वर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा
PM Kisan Scheme 20th Installment: पंतप्रधान-किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. त्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी अपडेट असणे आवश्यक आहे. लवकरच योजनेचा २०वा हफ्ता खात्यात जमा
पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान ०.४ हेक्टर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. याशिवाय, जर शेतकरी अनुसूचित जमातीचा असेल तर त्याची पात्रता फक्त ०.२ हेक्टर लागवडीयोग्य जमीन असावी.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शासनाने पाचवेळा मुदत वाढ देऊनही अमरावती जिल्ह्यातील 21 हजार 193 खातेदारांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे…
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी इ-केवायसी केली, मात्र तरीही पुरंदर तालुक्यातून तब्बल साडेसतरा हजार शेतकऱ्यांनी इ- केवायसी केली नव्हती. शासनाच्या या उपक्रमापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी…
शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आधार क्रमांकाला ई केवायसी करून घ्यावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. १२ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ईकेवायसी करून घेण्याचे…
केंद्र शासनाने (The Central Government) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Sanman Scheme) शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६८…
किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म PMkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये बँका केवळ ३ कागदपत्रे घेऊन कर्ज देऊ शकतात, अशी स्पष्ट सूचना आहे. केसीसी बनविण्यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि…