विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच दिव्यांगांचे मानधन वाढविणार असे आश्वासन दिले होते.
राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं.
ज्या सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यात प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आमदार कडू यांनी 2017 मध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता.
भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) निषेध केला आहे. सोलापूरमध्ये (Solapur) नितेश राणेंचा प्रतिकात्मक…
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यावर यावेळी प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती आणखी गतिमान करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने…
शेतकऱ्यांना थकबाकीचे ऊस बिल अदा करावे, श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखाना प्रशासनाला शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेश द्यावेत. ती रक्कम अदा न केल्यास संबंधित कारखान्यावर कारवाई करावी,…
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, व सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढण्याचा निर्णय सोलापूर येथे झालेल्या बैठकीत झाला असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू…
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल खाजगी कर्मचारी व कष्टकरी नागरिकांना नाकारली गेल्याने त्यांचे जीवनमानही ठप्प झाले आहे, तसेच बससेवेवर प्रचंड ताण येत असून, सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत…