केंद्रीय विद्यालय मध्ये ऍडमिशनची प्रक्रिया सुरु झाली आहे. देशातील टॉप सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
आपल्या भारतीय शालेय शिक्षण पद्धतीवरुन अनेकदा टीका केली जाते. यापूर्वी विद्यार्थ्यांचा विचार करुन 5 ते 8 इयत्तामध्ये पास केले जात होते. मात्र आता अशा पद्धतीने पास करणे बंद केले जाणार…
उर्दु माध्यमाच्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्माचाऱ्यांच्या रिक्त जागा लवकर भरण्यासाठी पवित्र पोट्रलवर भरती प्रक्रिया सुरू करा, असे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शिक्षण अधिकाऱ्यांना देऊन पदभरती प्रक्रियेवर शिक्षण अधिकाऱ्यांनी…
१६ मार्च घटना २००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला. २०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.…