नवीन वर्ष अनेक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग घेऊन येत असताना, दोन ग्रहांच्या युतीमुळे एक धोकादायक आणि अशुभ योगदेखील निर्माण होत आहे. या योगाला ग्रहणयोग म्हणतात, कोणाला होणार नुकसान?
राहुचा फक्त नाकारात्मक परिणामच आयुष्यात घडतो का ? राहुमुळे फक्त आव्हानं येतात ? राहुचा प्रभाव आणि पत्रिकेतील राहुच्या स्थितीवरुन त्याचे चांगले परिणाम होत असतात. जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
जर राहू आणि केतू तुमच्या कुंडलीत अडथळे निर्माण करत असतील, तर या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय राबवता येतील. नवरात्रीच्या काळात तुम्ही हे उपाय केल्यास देवीची कृपा तुमच्यावर राहील
क्रूर आणि मायावी ग्रह राहूने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. १८ मे २०२५ रोजी राहूच्या भ्रमणामुळे एक भयानक षडाष्टक योग निर्माण झाला आहे, ज्याचा लोकांच्या जीवनावर तसेच देश आणि जगावर…
जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात राहु दोष म्हणजेच कुंडली असेल तर त्याला मानसिक तणाव, आर्थिक नुकसान, रोग आणि दुःखांना सामोरे जावे लागते. राहू काल, याचे नाव ऐकताच लोक घाबरू लागतात. राहुकाल…
ज्योतिषशास्त्रात चांदीच्या भांड्यात पाणी पिणे हा राहूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचा प्रभावी उपाय मानला जातो. चांदीच्या ग्लासातून पाणी पिण्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी किंवा राहू आणि केतूमुळे येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने वटवृक्षाची पूजा करावी.