विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १६.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. या विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली होती.मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचेच मागील सर्व विक्रम मोडीत काढले.
सण आणि सुट्ट्यांमध्ये तत्काळ ट्रेन तिकीट बुक करणे अत्यंत कठीण होऊ शकते. हजारो लोक एकाच वेळी प्रयत्न करतात आणि तिकिटे काही सेकंदातच विकली जातात. पण घाबरण्याची गरज नाही. IRCTC ॲपवरील…
आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान मध्य रेल्वेवर 41.90 लाख अनधिकृत किंवा तिकीटविरहित प्रवासी पकडले गेले. यापैकी 12.63 लाख प्रकरणे लोकल ट्रेनमधील प्रवाशांची होती, ज्यांच्याकडून ₹38.86 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
प्रवाशांना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात…
रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. जर तुम्ही रेल्वे सुटण्याच्या ८ तासांपेक्षा कमी वेळेपूर्वी तिकीट रद्द केले, तर तुम्हाला कोणताही परतावा (refund) मिळणार नाही. जाणून घ्या सर्व…
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क अंतर्गत सहा मार्ग बांधले जात नाहीत तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी एलिव्हेटेड ट्रेन चालवण्याचा विचार करण्याची विनंती केली.
IRCTC ने रेल्वे प्रवाशांसाठी 'Resume/Retry Booking' हे नवीन फीचर लाँच केले आहे. आता तिकीट बुकिंग फेल झाल्यास कापलेली रक्कम पुन्हा तिकीट काढण्यासाठी वापरता येईल.
पश्चिम रेल्वेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या आणि मोठ्या संख्येने तिकीट नसलेल्या प्रवाशांना पकडले. तसेच कोटींच्या रुपयात मोठा दंड वसुल केला.
Railway Ticket fare Increase : रेल्वे प्रवासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकीट दरामध्ये वाढ लागू करण्यात आली आहे.
रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचे अर्धवार्षिक सीझन तिकीट (HST) अत्यंत किफायतशीर पर्याय आहे. सहा महिन्यांसाठी वैध असलेला हा पास वेळ आणि खर्च दोन्ही वाचवतो.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरच्या रात्री तिकीट बुकिंगपासून चौकशीपर्यंत रेल्वेची संपूर्ण आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार आहे. सिस्टीम अपग्रेडमुळे होणाऱ्या या शटडाऊनचा परिणाम कोणत्या सेवांवर होईल?
भारतीय रेल्वे सर्वात आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण, यातील बहुतांश प्रवासी हे विनातिकिट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.