देशात भाजीपाला, डाळी आणि चिकन-मशाले यांच्या वाढत्या किमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमतींनी गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडवून टाकणारी ही महत्त्वाची आणि…
शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती?…
बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक…
केंद्र सरकारने देशातील Wholesale Inflation म्हणजे घाऊक महागाईच्या आकलनाबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे WPI आधार वर्ष 2011-12 ते 2022-23 बदलण्यास मान्यता दिली…
महाराष्ट्रातील बहुसंख्या नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे, उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे…
दरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे. काही…
वाढती महागाई आणि ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अडचणीत आले होते. मात्र, बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी त्यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवले.…
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे,…
कोरोना संकटामुळे (Congress leader) सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा काँग्रेसचे नेते (the Congress leader) व कृषी उत्पन्न बाजार समितीचे…