महाराष्ट्रातील बहुसंख्या नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे, उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे…
दरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे. काही…
वाढती महागाई आणि ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अडचणीत आले होते. मात्र, बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी त्यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवले.…
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे,…
कोरोना संकटामुळे (Congress leader) सर्व जण हवालदिल झाले असताना केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा काँग्रेसचे नेते (the Congress leader) व कृषी उत्पन्न बाजार समितीचे…